|
|
|
|
|
|
माझी मुलगी साडेपाच वर्षांची आहे. ती रंगाने सावळी आहे, तसेच तिची त्वचा खूप कोरडी आहे. डोळ्यांखाली काळी वर्तुळे आलेली आहेत. मी तिला रोज दुधातून चैतन्य कल्प देते. तिला दूध-केशर दिले तर चालेल का? रोज केशर खाण्याने शरीरातील उष्णता वाढते का? किंवा काही दुष्परिणाम होतो का? केशर किती प्रमाणात घ्यावे? कृपया मार्गदर्शन करावे. ..
Friday, May 11, 2012 AT 05:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जीवन जगताना इंद्रियांचा सहभाग अनिवार्य असतो. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तसेच पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी, कर्तव्ये पार पाडण्यासाठी इंद्रियांची गरज असतेच. इंद्रियांचा समयोग सुखाला कारण ठरतो, आरोग्याला कारण ठरतो. मात्र इंद्रिये आपल्या कुवतीच्या बाहेर जाऊ लागली, गैरव्यवहार करू लागली, तर मात्र रोगाला आमंत्रण ठरलेले असते. बुद्धी भ्रष्ट झाली आणि तिने चुकीचा निर्णय दिला, की चुकीचे कर्म घडते. यालाच प्रज्ञापराध म्हणतात आणि त्यातून रोगांना आमंत्रण मिळतेच.
Friday, May 11, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
झोपेच्या तुलनेने जागृतीच्या नजीकच्या स्थितीत स्वप्ने जाणवतात. काहींना झोपेत चालण्याची, बोलण्याची सवय असते. काही तर चक्क मारामारी करतात. काही वेळा आनुवंशिक स्वरुपाची विकृती असते, तर काही वेळा हा औषधांचा दुष्परिणाम असतो. झो प ही आपल्या जाणिवेची एक स्थिती आहे. परंपरेनुसार आपल्या जाणिवेच्या चार स्थिती मानल्या जातात  - 1) जागृती, 2) गाढ झोप, 3) स्वप्न पडणे, 4) तूर्या किंवा समाधी.
Friday, May 11, 2012 AT 04:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
रोगांना आमंत्रण द्यायचे नसेल त्यांनी आपल्या जीवनात संतुलन आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते. शारीरिक शक्ती, मनाची शक्ती, आत्मशक्ती यांचे संतुलन, आहार-विहाराचे संतुलन, भौतिक संपत्तीबरोबर आत्मिक, नैतिक संपत्तीचे संतुलन साधण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. अशा प्रकारे एकूणच संतुलन साधले, तरच रोगांना दूर ठेवता येईल. त्यामुळेच जीवनात आनंद व सुख मिळू शकेल.
Friday, May 11, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मागच्या वेळी आपण सूज अर्थात शोथ रोगाची कारणे, सामान्य लक्षणे, तसेच वातदोषामुळे होणाऱ्या शोथ रोगाची लक्षणे पाहिली. आज आपण इतर प्रकारांची माहिती घेणार आहोत. पित्तज शोथ दुःसगन्धोऽसतपीतरागवान् भ्रमज्वरस्वेदतृषामदान्वितः। य उच्यते स्पष्टरुगक्षिरागकृत् स पित्तशोथो भृशदाहपाकवान् ।। ...माधवनिदान  - सूज आलेला भाग स्पर्शाला खूप मऊ लागतो. - त्या ठिकाणची त्वचा काळसर, पिवळसर, तसेच लालसर होते. - सूज असेल त्या ठिकाणी आग होते, वेदना होतात.
Friday, May 11, 2012 AT 02:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनु विधीयते । तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ।।2-67 ।। ...श्रीमद्भगवद्गीता जसा, वारा पाण्यात नावेला हरण करतो, त्याप्रमाणे विषयात संचरणाऱ्या इंद्रियांपैकी ज्या इंद्रियांच्या बरोबर मन राहते, ते एकटेच इंद्रिय व्यक्तीची बुद्धी हरण करून घेते. मन हे सहावे इंद्रिय आहे असे म्हटले जाते. इंद्रियाला मन चिकटले, की ते इंद्रिय मनाला कुठे भरकटत नेईल, हे सांगता येत नाही.
Friday, May 11, 2012 AT 02:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मला लिव्हर डिसीज म्हणून निदान झालेले आहे. आयुर्वेद उपचार म्हणून मी चार महिन्यांपासून कोरफडीचा ताजा गर हळद व साखर टाकून सकाळी घेतो आहे. याचा काही दुष्परिणाम होईल का? या प्रकारे कोरफड घेणे बरोबर आहे का? कृपया योग्य उपाय सुचवावा.....श्री. आर. टी. पाटील उत्तर - रोज सकाळी एक ते दीड चमचा कोरफडीचा ताजा गर घेणे यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासाठी चांगले असते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
Friday, May 04, 2012 AT 06:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सुख निरंतर हवे. सुख म्हणजेच शांती. शांतीशिवाय सुख मिळत नाही. सुखाचा आनंद लुटण्यासाठी लागणारी परिस्थिती व वेळ म्हणजे शांती. आपल्या सुखाच्या आड कोणी येऊ नये असे प्रत्येकाला वाटते, म्हणजे सुखाचा आनंद घेत असताना मध्येच काही अडचण उत्पन्न झाली, तर दुधात मिठाचा खडा पडल्यासारखेच होते. स्व-तत्वाची जाण म्हणजे जाणीव. परस्वाधीनतेशिवाय असलेला आनंदाचा अनुभव हे सुख. म्हणजेच, त्या एकरूपतेलाच शांती असे म्हणायला हरकत नाही. प्र त्येक मनुष्याला हवे असते सुख.
Friday, May 04, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मेधा, बुद्धी, धृती, स्मृती या भ्रष्ट झाल्याने मनुष्याच्या हातून जे अशुभ कर्म घडते, त्याला प्रज्ञापराध असे म्हणतात. हा प्रज्ञापराध सर्व दोषांचा प्रकोप करण्यास समर्थ असतो. अर्थातच यामुळे अनेक शारीरिक, मानसिक रोगांना आमंत्रण मिळते. रो ग होण्यामागे आयुर्वेदाने जी तीन मुख्य कारणे सांगितली, त्यांत प्रज्ञापराधाचा समावेश होतो. मेधा, स्मृती, बुद्धी, धृती हे सर्व प्रज्ञेचेच पैलू आहेत.
Friday, May 04, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
संपूर्ण शरीरावर किंवा एखाद्या शरीरभागावर सूज येण्यामागे सहसा आघात होणे, मार लागणे किंवा मधमाशी वा तत्सम कीटक-किडा चावणे वगैरे कारणे असतात. तसेच कधी कधी आमदोषाच्या संबंधातून येणारी सूज संपूर्ण अंगावर न येता ओठ, बोटाचे एखादे पेर वगैरे शरीराच्या एखाद्या भागावर येऊ शकते. संपूर्ण शरीरावर सूज येते तेव्हा मात्र वात, पित्त, कफ बिघडलेले असतात, तसेच दोष रक्तात पसरलेला असतो. 'सूज' प्रत्येकाच्या परिचयाची असते.
Friday, May 04, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
  ज्ये ष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांचे लाखो वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलेले "आयुर्वेदीय गर्भसंस्कार' हे पुस्तक आता महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही लोकप्रियता मिळवित आहे. इंग्रजी आवृत्तीही वाचकप्रिय झाली आहे. मानवजातीला उन्नतीकडे नेणारी पिढी तयार करण्यासाठी मुले जन्माला येण्याच्या दृष्टीने गर्भसंस्कारांना भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.
Friday, May 04, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझ्या मुलीचे वय 36 वर्षे आहे. तिला 13 वर्षांचा मुलगा आहे. गेल्या एक वर्षापासून तिच्या गर्भाशयाच्या आतल्या बाजूला तीन-चार गाठी आलेल्या आहेत. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. अशा गाठी आयुर्वेदिक उपचारांनी जातात का? तसेच तीन-चार वर्षांपासून तिला थायरॉइडचा त्रास आहे. कृपया यावरही उपाय सुचवावा...सौ. विद्या इनामदार उत्तर - आयुर्वेदिक उपचारांनंतर या प्रकारच्या गाठी कमी झालेली, तसेच पूर्णपणे नाहीशा झालेली अनेक उदाहरणे आहेत.
Friday, April 27, 2012 AT 06:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
योग्य चिंतन हे ज्ञानात भर टाकते, योग्य निर्णय देते आणि यशप्राप्तीही करवते. मात्र तेच चिंतन चिंतेचे रूप धारण करते, तेव्हा मनःस्वास्थ्य, आरोग्य, सुख आदी सगळ्याच गोष्टींचा हळूहळू नाश व्हायला लागतो. मानसिक ताणाला आमंत्रण द्यायचे नसेल, तर मनाची शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा. आहार-आचरणात शुद्धता ठेवली तर रोगांना आमंत्रण मिळणार नाही व निरामय दीर्घायुष्याचा लाभ घेता येईल.
Friday, April 27, 2012 AT 05:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मानसिक ताण तयार झाला की मनाला इंद्रियांवर ताबा ठेवता येत नाही, इंद्रिये आपापल्या विषयां कडे धावायला लागली की मनाची अधिकच ओढाताण होते व मानसिक ताण दुप्पट होतो. मानसिक ताण वाढल्याचा परिणाम म्हणून अन्नपचन कमी झाल्याने किंवा झोप कमी लागल्याने शारीरिक आजार उत्पन्न झाला तर शरीरातील वीर्यशक्ती व ओजशक्ती कमी होते. मग पुन्हा मन अस्वस्थ होऊन अधिकच मानसिक ताण उत्पन्न होतो.
Friday, April 27, 2012 AT 05:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पोटातील पाण्याचे वहन योग्य प्रकारे व्हायला हवे. मळही साठून राहता कामा नये. अन्यथा बद्धगुदोदर अथवा जलोदर होऊ शकतो. या विकारात शक्य तितक्या लवकर उपचार व्हायला हवेत, अन्यथा जिवावरही बेतू शकते. आ पण "उदर" रोगाचे प्रकार पाहतो आहोत. मागच्या वेळी आपण प्लीहोदर, यकृतोदर, तसेच त्रिदोषज उदराची काय लक्षणे असतात हे पाहिले. आज आपण उर्वरित प्रकारांची माहिती करून घेणार आहोत.
Friday, April 27, 2012 AT 04:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नाकातून रक्त वाहणे याला "घुळणा फुटणे' असे म्हणतात. घुळणा म्हणजे दोन नाकपुड्यांतील पडदा. सामान्यपणे नाकातून जेव्हा रक्त वाहू लागते तेव्हा या पडद्याच्या अस्तरातील रक्तवाहिन्यां तून ते वाहत असते. पडदा किंवा नाकातील अवयव "फुटत' नसतो. पडद्याच्या पुढच्या भागात ओठांच्या जवळच्या भागात केशवाहिन्यांचे एक दाट जाळे असते. याला "कैसलबाखचे नाळे' असे म्हणतात. बहुतेक वेळा रक्तस्राव येथून होतो. काही रुग्णांत तो नाकाच्या मागच्या भागातून होणे शक्य असते.
Friday, April 27, 2012 AT 03:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माझे वय 41 वर्षे आहे. मला दूध प्यायला आवडते, पण दूध प्यायले की गॅसेसचा खूप त्रास होतो. या वयात दूध किती व कसे प्यावे हे कृपया सांगावे. ...श्रीमती रोहिणी रानडे उत्तर - कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत म्हणून दुधाची आवश्यकता सर्वांनाच असते. दिवसातून दोन वेळा किमान एक-एक कप दूध प्यायला हवे. दूध पिण्याने अपचन किंवा गॅसेसचा त्रास होत असल्यास पुढील उपाय योजता येतो.
Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कोणतेही व्यसन मनुष्याच्या स्वातंत्र्यावर हक्क गाजवते. त्याच्या इच्छांचा व शरीराचा ताबा घेऊन नुकसान करते. रोग शारीरिक स्तरावर येण्यापूर्वी बऱ्याच वेळा मानसिक पातळीवर त्रास देऊ लागतो व मनाची अस्वस्थता, बेचैनी प्रतीत होते. व्यसनांचे आकर्षण हा एक प्रकारचा रोगच आहे, हे आपल्या लक्षात येत नाही. काही वेळा चांगल्या सवयीचेही व्यसन लागू शकते आणि कोणतेही व्यसन हे रोगांना आमंत्रणच असते.
Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
बालकांना व माता-पित्यांना पुरस्कार प्रवेशिका पाठवा ज्ये ष्ठ आयुर्वेदाचार्य डॉ. श्री बालाजी तांबे यांचे लाखो वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिलेले "आयुर्वेदीय गर्भसंस्कार' हे पुस्तक आता महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही लोकप्रियता मिळवित आहे. इंग्रजी आवृत्तीही वाचकप्रिय झाली आहे. मानवजातीला उन्नतीकडे नेणारी पिढी तयार करण्यासाठी मुले जन्माला येण्याच्या दृष्टीने गर्भसंस्कारांना भारतीय संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे.
Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मेदामुळे पोट सुटणे वेगळे आणि उदररोगामुळे पोट मोठे होणे वेगळे. प्लीहा किंवा यकृतात दोष निर्माण झाल्याने, अन्नात मलभाग मिसळला गेल्यास किंवा विषबाधेनेही उदररोग होऊ शकतो. उदररोग झाला असल्यास तज्ज्ञ डॉक्टराकडून वेळीच उपचार सुरू करायला हवेत. मा गच्या वेळी आपण उदर रोगाची कारणे, सामान्य लक्षणे आणि वातोदर, पित्तोदर या दोन प्रकारांची माहिती घेतली. आज आपण उदररोगाचे इतर प्रकार कोणकोणते असतात व त्यांची लक्षणे काय असतात, याची माहिती घेणार आहोत.
Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
व्यसन हा शब्द छंद, ध्यास वगैरे अर्थांनीही वापरलेला असतो. मात्र, कशाचाही अतिरेक चांगला नसतो. एखादी गोष्ट आवडीपर्यंत सीमित न राहता तिची चटक लागते तिच्यावर अवलंबून राहण्याची पाळी येते, तेव्हा ती रोगाला आमंत्रण देत असते. व्यसनामुळे क्षणिक सुखाचा आभास होत असला तरी त्यापाठोपाठ येणाऱ्या परस्वाधीनतेमुळे मनुष्य दुःखी तर होतोच, पण तो स्वतःच्या आरोग्याचाही बळी देत असतो. आ रोग्याचे महत्त्व सर्वज्ञात आहेच.
Friday, April 20, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
में दूला रक्तपुरवठा करणाऱ्या एखाद्या रक्तवाहिनीतून होणाऱ्या रक्तस्रावाला कवटीच्या आत होणारा रक्तस्राव असे म्हटले जाते. अशा प्रसंगी मेंदूला दुहेरी अपाय होतो. मेंदूच्या पेशींना रक्तपुरवठा होत नाही आणि मेंदूच्या पेशींवर रक्ताचा दाब येतो. असा आघात ज्यांचा रक्तदाब वाढलेला असतो त्या व्यक्तीमध्ये होण्याचा संभव जास्त असतो. वाढलेल्या रक्तदाबामुळे रक्तवाहिन्यांचे अस्तर कमकुवत होत जाते.
Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
केवळ पोटाचा आकार वाढतोय म्हणून शरीरात मेद वाढतोय, असं म्हणता येणार नाही. पोटाचा आकार वाढण्याची अन्य कारणेही असू शकतात. एखाद्या वेळी "उदर' या आजाराचे ते एक कारण असू शकते. त्यामुळे कोणताही निष्कर्ष परस्पर न काढता तज्ज्ञाकडून तपासणी करून घेणेच योग्य ठरेल. मा गच्या वेळी आपण मेदोरोगाची माहिती घेतली. शरीरात मेद साठायला लागला की पोटाचा आकार वाढायला लागतो, मात्र पोटाचा आकार वाढणे हे एखाद्या-दुसऱ्याच रोगाचेही एक कारण असू शकते.
Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मा झ्या डाव्या जबड्यामागे, तसेच दोन्ही कानांच्या मागे छोट्या गाठी आहेत, छातीच्या बाजूलाही गाठ आहे. या गाठींमुळे वेदना होत नाहीत. कान कधी कधी चोंदतात व सकाळी तोंड उघडताना थोडेसे दुखते. कृपया मार्गदर्शन करावे. शस्त्रक्रिया वगैरे न करता आयुर्वेदिक उपचारांनी या गाठी संपूर्णतः जातील का?...कु. अपूर्वा जाधव उत्तर - गाठींवर आयुर्वेदिक उपचारांचा चांगला उपयोग होताना दिसतो. मात्र गाठींचे योग्य निदान व्हायला हवे.
Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
निसर्गाचे घड्याळ एका विशिष्ट पद्धतीने व एक विशिष्ट अंतर ठेवून चालते. त्याला प्रतिसाद देत आपण आपला आहार-विहार ठरवायला हवा. निसर्गनियमाशी विसंगत वागण्याने असंतुलन होते. प्रकृतीला न मानवणारे, ऋतुमानाला अनुकूल नसलेले अन्न सेवन करण्याने रोगाला निमंत्रण मिळते. संपूर्ण निसर्गाकडे लक्ष ठेवून, त्यातील बदलांकडे लक्ष ठेवून भौगोलिक वातावरण लक्षात घेऊन आहार-विहार ठरवावा लागतो, नाहीतर रोगांना सहज निमंत्रण दिल्यासारखे होते.
Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आपण सर्व निसर्गाचा एक भाग आहोत, हे कायम लक्षात ठेवायला हवे. निसर्गातील प्रत्येक मोठ्या घटनेचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो, याचेही भान ठेवायला हवे. निसर्गाला प्रमाण मानून त्याप्रमाणे जीवनशैली आखली तर आरोग्य राखणे सोपे जाईल. "पिंडी ते ब्रह्मांडी' असे म्हटले जाते. म्हणजे जे काही ब्रह्मांडात आहे, जे काही या विश्वात आहे, ते सर्व आपल्या शरीरातही असते.
Friday, April 13, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
थकवा दूर करण्यासाठी आवश्यक असते विश्रांती. विश्रांती जशी शरिरासाठी आवश्यक असते, तशीच ती मनासाठीही गरजेची असते. विश्रांती अजिबात न घेणे किंवा अतिप्रमाणात घेणे या दोन्हीही गोष्टी रोगाला आमंत्रण देणाऱ्या ठरू शकतात. विश्रांती म्हणजे केवळ झोप नव्हे, तर शरीर, मन, इंद्रिये, पचनसंस्था, मेंदू, हृदय, फुफ्फुसे वगैरे सर्व महत्त्वाच्या अवयवांना त्यांच्या परीने शक्य तेवढा आराम मिळणे होय. श्रांत म्हणजे दमलेला, थकलेला.
Friday, April 06, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
शक्ती तयार होण्यासाठी माणसाने कष्ट केले पाहिजेत. पण त्याचबरोबर पुरेशी विश्रांतीही घेतली पाहिजे. विश्रांती न घेता फक्त कष्टच केले तर वार्धक्य लवकर येते. विश्रांती हवी, पण ती केव्हा हेही समजून घेतले पाहिजे. दुपारच्या पोटभर जेवणानंतर वामकुक्षीरूपी विश्रांती फायद्याची ठरते. पण वामकुक्षीऐवजी झोप घेतली तर ती आजाराला निमंत्रण देते. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करून नंतर झोपी जायला हवे. शतपावली म्हणजे सावकाश चालणे होय.
Friday, April 06, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
कुठं जायचं? पत्नी - डॉक्टरांनी मला विश्रांतीसाठी कुठल्या तरी हिल स्टेशनवर जायला सांगितलंय. कुठं जायचं हो आपण? पती - दुसऱ्या डॉक्टरकडे. अर्धवट काम डॉक्टर - वेड्यांच्या इस्पितळात काम करता करता मी अर्धा वेडा झालोय. पत्नी - किमान एखादं तरी काम पूर्ण करीत जा. डॉक्टरनी सांगितलं म्हणून... एक जण आपल्या आजारी बायकोला मारत होता.
Friday, April 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मेद हा शरीरातील सात धातूंपैकी एक धातू होय. मात्र शरीरातील त्याचे प्रमाण वाढले की शरीर स्थूल होऊ लागते आणि शरीराच्या कार्यात त्याचा अडथळा होऊ लागतो. आज आपण मेदोरोग अर्थात शरीरात मेद अतिप्रमाणात साठल्याने स्थूलता उत्पन्न होणे या रोगाची माहिती घेणार आहोत. मेद हा सात धातूंपैकी एक धातू. मात्र गरजेपेक्षा अधिक प्रमाणात तयार झालेला मेद शरीराच्या कार्यात अडथळा आणू शकतो.
Friday, April 06, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|