|
|
|
|
|
|
मुंबई -  प्रख्यात साहित्यिक व थोर नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले व चंद्रकांत गोखले, श्रीराम लागू यांच्यापासून दत्ता भट, यशवंत दत्त ते अगदी राजा गोसावी यांच्यापर्यंत तब्बल आठ दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने समर्थपणे पेललेल्या "नटसम्राट'वर आता चित्रपट बनतोय. या हिंदी चित्रपटात "नटसम्राट' म्हणजे गणपतराव बेलवलकर यांच्या भूमिकेत नाना पाटेकर दिसणार की अमिताभ बच्चन याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जळगाव -  दुष्काळाच्या झळा असह्य झाल्यामुळे पाण्याच्या अर्थकारणाची महाराष्ट्राला आठवण झाली. राज्याने गेल्या दोन दशकांत निधीचा महापूर अनुभवला खरा! पण, तरीही राज्य कोरडेच आहे.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवताना मंत्रिपद कायम ठेवावे, अशी मागणी नितीन राऊत यांनी केल्याची जोरदार चर्चा विरोधी गोटात सुरू असतानाच काही कॉंग्रेस आमदारांनी प्रदेशाध्यक्षपद नारायण राणे यांच्याकडे सोपवावे, अशी मागणी केली आहे. राऊत यांचे नाव अध्यक्षपदी पुढे आल्याने कॉंग्रेसमध्ये हालचाली गतिमान झाल्या आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 03:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  प्रख्यात साहित्यिक व थोर नाटककार वि. वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलेले व चंद्रकांत गोखले, श्रीराम लागू यांच्यापासून दत्ता भट, यशवंत दत्त ते अगदी राजा गोसावी यांच्यापर्यंत तब्बल आठ दिग्गज कलाकारांनी आपल्या अभिनयाने समर्थपणे पेललेल्या "नटसम्राट'वर आता चित्रपट बनतोय. या हिंदी चित्रपटात "नटसम्राट' म्हणजे गणपतराव बेलवलकर यांची भूमिका अमिताभ बच्चन साकारणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  कुलाब्यातील आदर्श सोसायटीने सागरी किनारा नियमांची (सीआरझेड) पूर्तता केलेली नसून त्यांना सीआरझेडची मान्यता मिळालेली नाही, अशी साक्ष आज (बुधवार) मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी चौकशी आयोगापुढे दिली. 'आदर्श'ला परवानगी देण्याच्या काळात कुंटे राज्य नियोजन आयोगाचे तत्कालीन प्रधान सचिव होते. मात्र, त्यांनी आदर्शकडे सीआरझेडची परवानगी नसल्याचे पत्र राज्य सरकारला पाठविले होते. आज न्या. जी. ए. पाटील व सदस्य पी.
Thursday, May 17, 2012 AT 03:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 10 जिल्ह्यांतील 42 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा आणि काही ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी 24 जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. जिल्हावार ग्रामपंचायतींची संख्या खालीलप्रमाणे ठाणे - 4, नाशिक - 1, जळगाव - 1, पुणे - 21, कोल्हापूर - 1, सातारा - 6, सोलापूर - 3, बीड - 2, जालना - 1 आणि नांदेड - 2.
Thursday, May 17, 2012 AT 02:45 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
(ठिकठिकाणच्या बातमीदारांकडून) कोल्हापूर - काही ग्रंथालये केवळ कागदावरच, काहींचे अस्तित्व नुसतेच फलकापुरते! एका ग्रंथालयाचा वापर तर जळाऊ लाकूड ठेवण्यासाठी. काही ठिकाणी ग्रंथालय आणि घर एकच. घरचाच सेवक आणि अनुदानातून मिळणारा पगारही घरातच. ग्रंथालयांसाठीची पुस्तक खरेदी वाचककेंद्रित नव्हे, तर कमिशनवर आधारित... निर्धारित दर्जानुसार काम नाही पण अनुदानाची उचल मात्र वेळेवर...
Thursday, May 17, 2012 AT 02:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
पुणे - ""केंद्र सरकारकडून उसाला जाहीर करण्यात येणारा एफआरपी हा बोगस आणि अवास्तव आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घटनात्मक दर्जा असलेले प्राधिकरण नेमून दर वर्षी होणारा ऊसदर आंदोलनाचा खेळ थांबवावा,'' अशी मागणी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली. केंद्र सरकारच्या वतीने दर वर्षीप्रमाणे यंदाही लवकरच उसाचा एफआरपी जाहीर करण्यात येणार आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सातारा - राज्यातील सर्व ग्रंथालयांची पडताळणी होणार असल्याने अनियमित असलेल्या सर्व ग्रंथालय चालकांचे धाबे दणाणले आहेत. ग्रंथालयांची तपासणी करण्यासाठी पुणे येथील सहायक ग्रंथालय संचालक कार्यालयात असणारे निरीक्षकाचे पद दोन वर्षांपासून रिक्त आहे. त्यामुळे दोन वर्षे जिल्ह्यातील ग्रंथालयांची तपासणी झालेली नाही. शासनस्तरावरूनही ग्रंथालयांच्या बाबतीत दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
जोतिबा डोंगर - साम टीव्हीवर "जोतिबाच्या नावानं चांगभलं' ही विशेष मालिका जोतिबा चैत्र यात्रेनिमित्त प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेवर आधारित प्रश्नमंजूषा स्पर्धा घेण्यात आली होती. याची सोडत काढण्यात आली. यामध्ये पुणे येथील स्वाती करांडे साताऱ्याचे शिवाजी जाधव, होनेवाडी (आजरा, जि. कोल्हापूर) सचिन पाटील महाविजेते ठरले. स्पर्धेतील विजेत्यांची सोडत भुदरगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जखिनपेठ (ता. भुदरगड) या गावात काढण्यात आली.
Thursday, May 17, 2012 AT 01:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
आळेफाटा - कल्याण-नगर महामार्गावर नगरजवळील नेप्ती शिवारात मंगळवारी जीप व बसच्या अपघातात 14 नंबर (ता. जुन्नर) येथील महादेव रखमाजी भोर (वय 45) व त्यांच्या भाच्याचा मुलगा चैतन्य पिंगळे (वय 5) यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर बुधवारी सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. जुन्नर व आंबेगाव तालुक्यातून देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या जीपला परतीच्या प्रवासात नगरजवळील नेप्ती शिवारात मंगळवारी अपघात झाला.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
निमगाव केतकी - कोणत्याही बॅंकेत पुरेसा ठरेल असा कर्जफेडीच्या विश्वासाचा "बॅलन्स' नव्हता... म्हणून वर्षानुवर्षे दुष्काळाचा शाप भोगणाऱ्या त्या वैराण वाळवंटात तो श्रमाचा पुजारी गेली कित्येक दिवस पाषाणाला पाझर फोडण्याची जिद्द बाळगून बसला आहे. त्याच्यापुढे केवळ नियतीच हरली नाही तर त्याला थकविण्याचा विडा घेऊन आलेल्या ऊन, वारा, पावसानेही त्याच्यापुढे नांगी टाकली.
Thursday, May 17, 2012 AT 12:30 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
मुंबई -  राज्यातील सिंचनाची श्वेतपत्रिका येत्या पंधरा दिवसांत काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत आज (बुधवार) झाला. श्वेतपत्रिकेसाठी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी बैठकीत आक्रमक पवित्रा घेतला. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी श्वेतपत्रिकेसाठी आग्रही भूमिका घेतली. अखेरीस पुढील आठवड्यात सिंचन प्रकल्पांच्या स्थितीचे सादरीकरण करून, पंधरा दिवसांत श्वेतपत्रिका काढावी, असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
Thursday, May 17, 2012 AT 12:00 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
माळेगाव - नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये सध्या अत्यल्प पाणीसाठा आहे. नीरा डावा कालव्याअंतर्गत सध्या सुरू असलेल्या आवर्तनामध्ये मंजूर बारमाही ब्लॉकधारकांना सिंचनासाठी ठरलेल्या धोरणानुसार पुरेसे पाणी मिळावे, या उद्देशाने जलसंपदा विभागाने प्रयत्न सुरू ठेवले आहेत. बारामती व इंदापूर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी पाण्याची चोरी होऊ नये, म्हणून कालव्यावर ठिकठिकाणी गस्त घालण्यास सुरवात केली आहे.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सासवड - येथील समाधी मंदिरातून संत सोपानदेव महाराजांची पालखी आषाढी वारीसाठी 16 जून रोजी प्रस्थान ठेवणार आहे. आळंदीहून आलेल्या माउलींच्या सोहळ्याच्या येथील मुक्कामातच सोपानदेवांची पालखी पुढे निघेल. यंदा या सोहळ्यासमवेत 46 दिंड्या असून, तीन रिंगण होणार आहेत. येथील संत सोपानदेव समाधी मंदिर देवस्थानचे मुख्य विश्वस्त ऍड. गोपाळ गोसावी यांनी ही माहिती दिली. पालखी सोहळ्याचे प्रमुख म्हणून यंदा ऍड. श्रीकांत चिंतामणी गोसावी काम पाहणार आहेत.
Thursday, May 17, 2012 AT 12:15 AM (IST)
|
|
|
|
|
|
|
|